Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra : या योजनेमुळे विधवा महिलांना होणार मोठा फायदा.

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra :

नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन योजना बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये विधवा महिलांना जास्त फायदा होणार आहे आणि ही योजना विधवा महिलांसाठीच आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा यासाठी कोणती   कागदपत्र लागणार आहेत यासाठी पात्र ता काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

इंदिरा गांधी पेन्शन योजना ही विधवा महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन हे वृद्धांसाठी अपंगांसाठी अशा अनेक योजना काढत असते त्यातीलच ही एक योजना आहे.

याची पात्रता पुढील प्रमाणे :

 

अर्जदार विधवा महिला आणि भारतात स्थायिक असणारी हवी.

विधवा महिलेचे वय 40 ते 65 वर्षांच्या खाली असावी.

विधवा महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असाव्या.

यासाठी ची उद्दिष्टे पुढे प्रमाणे :

राज्यातील विधवा महिलांचे राहणीमान सुधारेल.

त्यांच्या दैनंदिन गरजा ही भागतील.

विधवा महिलांना इतरांवर अवलंबूनही राहण्याची गरज नाही.

Vidhawa Pension Yojana :

यासाठी अर्ज तुम्ही दोन प्रकारे करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाइन.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात संपर्क करून अर्ज करावा लागेल.

आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

येथे क्लिक करा..!

तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.

आधार कार्ड

मोबाईल नंबर

जन्म दाखला

पतीचा मृत्यू दाखला

जातीचा दाखला

रहिवासी दाखला

पासपोर्ट साईज फोटो

बँक पास बुक

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागतील..

 धन्यवाद..!

Leave a Comment